Friday, January 28, 2011

Man

आपले मन हे चैतन्याचा अनुभव घेण्याचे स्थान आहे .आपले जीवन उन्नत करणे हे भारतीय तत्वद्न्य्नाने  सांगितले आहे .विश्वातील चैतन्याशी एकरूप होणे शक्य व्हावे म्हणून माणसाला देवाने मन बहाल केले आहे  .मन हेच औषध कसे बनवता
येइल यावर जगात अनेक मानस शास्री अविरत संशोधन करीत आहेत .रोग कसा निर्माण होतो ,रोगाला प्रतिरोध कसा केला जातो , रोग कसा काबूत राखावा या प्रश्नांची उत्तरं वैद्यकीय शास्रासह मानसिक शास्रातुन मिलवन्याचा
 प्रयत्न होत आहे .